epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३

सप्टेंबर २९, २०२३

काय आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना 2023 ??

 काय आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना 2023 ??

महाराष्ट्र सरकारनं  मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना 2023 ही योजना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू करण्यात आली असून, या योजनेचा सर्वांना फायदा होणार आहे.या योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू व्यक्तींच्या गंभीर आजारांवर मोफत इलाज केले जातील आणि त्यांना आर्थिक मदत देखिल केली जाईल.लेखात या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत, तर तुम्हाला सर्व माहिती दिसेल. या योजनेसाठी अर्ज करण्याची पात्रता काय आहे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना 2023 ऑनलाइन अर्ज कसा करावा ,योजनेसाठी निधी कसा मिळवायचा या संदर्भात सर्व काही माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना 2023 ऑनलाईन अर्जकसा करावा (Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana 2023 in Marathi)

योजनेचं नाव -मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना

सुरुवात कोणी केली?- देवेंद्र फडणवीस

कधि सुरू करण्यात आली? -2014 साली
लाभार्थी कोण?- महाराष्ट्रातील नागरिक
उद्देश्य काय? -महाराष्ट्रातील लोकांना उपचारासाठी अर्थिक मदत करणे
हेल्पलाईन क्रमांक कोणता?
02222025540/02222026948

अधिकृत वेबसाईट 

'कोणती?

https://cmrf.maharashtra.gov.in/index.action


काय आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना 2023

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना असून या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार गरीब आणि गरजू व्यक्तींच्या गंभीर आजारांवर मोफत उपचार करणार आहे आणि त्यांना आर्थिक मदत देखीलल केली जाईल.मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेतून यकृत प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, हृदय प्रत्यारोपण, कृत्रिम अवयव बसवणे आणि ICU मध्ये नवजात बालकांवर उपचार करण्यासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. कृत्रिम अवयव बसवण्यासाठी एकूण खर्चाच्या 50 % किंवा 1 लाख रुपये , नवजात बालकांच्या ICU मध्ये उपचारासाठी एकूण खर्चाच्या 50 % किंवा 1 लाख रुपये या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाईल. 20,000 रुपये खर्च केल्यास तुम्हाला या योजनेअंतर्गत 10 ,000 रुपये मिळतील आतापर्यंत केवळ पाच हजार रुपये मिळत होते. 20,000 ते 40,000 रुपये खर्च केल्यास 15,000 रुपये, 10,000 ते 1 लाख रुपये खर्च झाल्यास, 50,000 रुपये किंवा एकूण खर्चाच्या 50 % दिले जातील

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना 2023 उद्दिष्ट

आजही आपल्या महाराष्ट्र राज्यात असे अनेक लोक राहतात ज्यांच उत्पन्न कमी आहे.जर काही वैदकीय अडचण भासली तर बऱ्याच लोकांना आर्थिक अडचणीमुळे योग्य ते इलाज मिळत नाहीत. गरीब आणि गरजू लोकांना

इलाजासाठी अर्थिक मदत करणे हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेच मुख्य उद्देश आहे ज्यामुळे सर्वांना योग्य ते इलाज मिळतील.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना फायदे

●महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना इलाजासाठी अर्थिक मदत होईल.


●20 हजार रुपये खर्च केल्यास तुम्हाला या योजनेअंतर्गत 10 हजार रुपये मिळतील.


●20,000 ते 40,000 रुपये खर्च केल्यास 15,000 रुपये मिळतील.


●10,000 ते 1 लाख रुपये खर्च झाल्यास, 50,000 रुपये किंवा एकूण खर्चाच्या 50 टक्के दिले जातील.


मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना 2023 पात्रता

●केवळ महाराष्ट्र राज्यांतील नागरिक या योजनेसाठी पात्र ठरू शकतात

●या योजनेसाठी अर्ज केल्यावरच योजनेचा फायदा मिळेल


मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना 2023 कागदपत्र

●आधारकार्ड

●रेशन कार्ड

●उत्पनाच्या दाखला

●मोबाईल नंबर
●अपघात झाल्यास FIR

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना निधि मिळवण्याची प्रक्रिया

या योजनेसाठी निधी मिळवण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या वेबसाइटवर म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या वेबसाइटवर यावे लागेल.

●त्यानंतर तुम्हाला PROCESSER नावाचा पर्याय दिसेल तुम्हाला पर्यायावर क्लिक करावे लागेल.

●त्यानंतर, पहिल्या क्रमांकावर तुम्हाला , मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल.


●त्यानंतर तुम्हाला तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या चार प्रकारच्या सवलती तुम्हाला संपूर्ण माहितीसह दिसतील.


●प्रथम क्रमांकावर दिसत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सशुल्क उपचार उपलब्ध असतील.


●या योजनेत तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात जो काही समन्वय विकसित करायचा आहे तो रुग्णाला दवाखान्यात दाखल करण्यासाठी फोनवर संपर्क साधावा.


●दुसरे, धर्मादाय रुग्णालये आहेत जिथे तुम्हाला दरांवर मोफत सवलत मिळेल.


●तुमच्या जिल्ह्य़ात जे काही धर्मादाय रुग्णालय बांधले जाणार आहे त्यात खाटांच्या उपलब्धतेची माहिती तुमाला समाविष्ट दिसेल.

●तिसरे, तुम्हाला नॅशनल चिल्ड्रन अफोर्डेबल केअर प्रोग्राममध्ये मोफत उपचार देखील मिळतील.

●या योजनेअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील रूग्णांवर मोफत उपचार केले जातील.



मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

सप्टेंबर १२, २०२३

कुसुम सोलर पंप योजना 2023 महाराष्ट्र Online Registration माहिती

कुसुम सोलर पंप योजना 2023 महाराष्ट्र ऑनलाइन राजिस्ट्रेशन आणि माहिती


कुसुम योजना महाराष्ट्र 2023 सौर कृषी पंप लाभार्थी निवडीचे पात्रता निकष कोणते ?

• अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा खरा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अर्जासाठी पात्र असतील.


• ज्या शेतकऱ्यांना  वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असतील.


• २.५ एकर शेतजमीन असणारे शेतकरी ३ HP DC, ५ एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ HP DC, ५ एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना ७.५ HP DC तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदानासाठी देय असेल.

कुसुम योजना महाराष्ट्र 2023 चे वैशिष्ट्य काय?


• पारेषण विरहित ३८१४ कृषी पंपाची महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यात स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे.


शेतकऱ्यांना स्वखर्चाने इतर अधिक उपकरणे या कृषी पंपाला लावता येतील.


सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचे कृषिपंप किमतीच्या १० टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के लाभार्थी हिस्सा घोषित केलेला आहे.


• शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार ३ एचपी, ५ एचपी, ७.५ एचपी व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती एचपी डीसी सौर पंप अर्ज केल्यानंतर उपलब्ध होणार आहेत.


पंतप्रधान कुसुम योजना महाराष्ट्र 2023 लाभ शेतकऱ्यांना पंतप्रधान कुसुम योजनेचे लाभ खालीलप्रमाणे असणार आहेतः


●शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा पुरवला जातो


● शेतकऱ्यांच्या शेती उर्जा अनुदानाचा भार कमी करते.


● भूजल अतिरेक तपासणीची क्षमता शेतकऱ्यांना जोखीम-मुक्त उत्पन्न प्रदान करते.


● शेतीत कार्बन फूटप्रिंट कमी करण्यास महाडीबीटी फार्मर स्कीम महि मदत करतेकुसुम योजनेच्या अर्जासाठी आवश्यक पात्रता योजनेच्या अर्जासाठी आवश्यक पात्रता


•अर्जदार हा भारताचा कायम रहिवासी असावा.


• सदर योजनेअंतर्गत, स्वयं-गुंतवणूकीद्वारे प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रता आवश्यक नाही.


• अर्जदार त्याच्या जागेच्या प्रमाणात किंवा वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित केलेल्या क्षमता (जे कमी असेल) च्या प्रमाणात २ मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करु शकतो.


• सदर योजनेअंतर्गत शेतकरी ०.५ मेगावॅट ते २ मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पांसाठी अर्जदार अर्ज करु शकतात.


• जर प्रकल्प विकसकामार्फत अर्जदाराद्वारे विकसित केला जात असेल, तर विकसकामाची निव्वळ मालमत्ता प्रति मेगावॅट १ कोटी रुपये आहे.


• प्रति मेगावॅट अंदाजे २ हेक्टर जमीन आवश्यक आहे.


online application 2023 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना कुसुम योजनेचे लाभार्थी -


• शेतकरी सहकारी संस्था शेतकऱ्यांचा गट


• जल ग्राहक संघटना शेतकरी उत्पादक संस्था


कुसुम योजना महाराष्ट्र 2023 महत्वाची कागदपत्रे.


• आधार कार्ड पासपोर्ट साईझ फोटो


• रेशन कार्ड नोंदणी प्रत


• प्राधिकरण पत्र जमीन प्रत


• चार्टर्ड अकाउंटंटद्वारे जारी केलेला नेटवर्थ प्रमाणपत्र (विकासकाद्वारे प्रकल्प विकसित करण्याच्या बाबतीत) मोबाइल नंबर


• बँक खाते विवरण


अटी-नियम व शर्ती
■मला माहिती आहे की कोणत्याही परिस्थितीत मला कोणत्याही सौर संयंत्र हस्तांतरण, विक्री, तांत्रिक बदल करण्याची परवानगी नाही याची मला जाणीव आहे.
■सौर पंपाची कोणतीही साधने चोरी / नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास घटना घडलेपासून मी प्रथम माहिती अहवाल 15 दिवसांच्या आत जवळच्या पोलिस ठाण्यात दाखल करीन व महाऊर्जा कार्यालयाकडे अहवाल देण्याची जबाबदारी माझी राहिल.
■मुदतीत असा अहवाल दाखल न केल्यास कदाचित नुकसान भरपाई मिळू शकणार नाही याची मला चांगली जाणीव आहे.
■सौर पंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी 5 वर्षाचा आहे. या निर्धारित कालावधीत सौर पंप नादुरूस्त झाल्यास सौर पंपाची दुरुस्ती व देखभाल ही कंत्राटदाराची जबाबदारी आहे आणि ती विनामूल्य आहे.
“kusum mahaurja com”
■या कालावधीत पंप नादुरूस्त झाल्यास दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर त्वरित माहिती देण्याची जबाबदारी माझी आहे.
■मी या सौर पंपाच्या स्थापित रचनेमध्ये कोणतेही बदल करणार नाही, असे झाल्यास झालेल्या नुकसानीस मी जबाबदार राहील,
■काही तांत्रिक कारणांमुळे किंवा सौर पंप बंद झाल्यास सौर पंपातील त्रुटीमुळे किंवा अशा अपयशामुळे शेती उत्पादनांच्या नुकसानीस महाऊर्जा कार्यालय जबाबदार असणार नाही.
■महावितरणकडून पारंपरिक वीज खरेदी बंधन (आरपीओ) अंतर्गत या सौर पंपाद्वारे निर्माण झालेली सौर उर्जा या बंधपूर्ततेसाठी वापरण्यास मी मान्यता देतो. वरील सर्व नियम व शर्ती माझ्या तसेच माझ्या वारसांवर बंधनकारक असतील.
■आज मी रोजी सौर पंपाचे मिळणेसाठी हे हमीपत्र राजीखुशीने देत आहे.
■वरील माहिती मला समजली असून / मला समजावून देण्यात आली असून मी कोणत्याही दबावा शिवाय ते मान्य करीत आहे.









सप्टेंबर १२, २०२३

शबरी घरकुल योजना

               शबरी घरकुल योजना

       आदिवासी उपयोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे.
१. सामाजिक आर्थिक जात जनगणना २०११ नुसार प्राथम्य यादीतील (Priority List) लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेचा लाभ दिला जातो. वगळण्याच्या निकषानुसार (Exclusion Criteria) प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधून वगळलेल्या परंतु संदर्भ क्र.११ येथील शासन निर्णयातील तरतूदीनुसार ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.१.२० लक्ष मर्यादित आहे, केवळ अशाच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात यावा.
२. संदर्भ क्र.११ येथील शासन निर्णयातील तरतूदीनुसार सदर योजनेअंतर्गत लाभ देतांना वाचा येथील दिनांक २८.०३.२०१३दि.५.१.२०१६ च्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या प्राधान्य क्रमाबरोबरच आदिम जमातीच्या व पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात यावा.
३. संदर्भ क्र. १३ येथील शासन निर्णयातील तरतूदीनुसार सदर योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना ५ टक्के आरक्षण ठेवण्यात यावे. यामध्ये दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात यावे.
४. लाभार्थी निवड करताना लाभार्थ्यांची प्रत्यक्ष तपासणी (Physical Verification) करुन पात्र लाभार्थ्यांची निवड करावी.
५. या व्यतिरिक्त संदर्भाधीन शासन निर्णयातील तरतुदींचे व याबाबत शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या शासन नियमांचे व कार्यपध्दतीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
६. सदर शासन निर्णयान्वये जिल्हानिहाय देण्यात आलेल्या उद्दिष्टामध्ये जिल्ह्यातील तालुक्यामध्ये वितरण करतांना त्या जिल्ह्यातील एखाद्या तालुक्यात पात्र लाभार्थी उपलब्ध नसल्यास त्या तालुक्याचे उद्दिष्ट त्या जिल्ह्यांतर्गत पुर्नवितरित करण्याचे अधिकार हे वाचा मधील अनु क्र.५ येथील दि. १५/०३/२०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये गठीत केलेल्या जिल्हास्तरीय समितीस राहतील.
७. संदर्भाधीन शासन निर्णयातील तरतूदी विचारात घेऊन घरकुलांचे बांधकाम दर्जेदार आणि चालू आर्थिक वर्षात पूर्ण होईल याची दक्षता घेण्याबरोबर प्रगतीचा  दर तीन महिन्यांनी अहवाल न चुकता आयुक्त, आदिवासी विकास आणि संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष यांनी एकत्रितरित्या शासनास सादर करावा.

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

सप्टेंबर ०५, २०२३

सर्व स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त प्रश्नसंच उत्तरासह

 


हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे.

-लोकसभा


महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ?

-288


 भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? 

- प्रस्तावना

 

संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे ?

- स्वातंत्र्याचा अधिकार


भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते ?

-अप्रत्यक्ष निवडणूक पध्दतीने


केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार... यांना आहेत

-रष्ट्रपती


घटक राज्याचा आकस्मित निधी कोणाच्या अख्यात्यारीत असतो? 

- राज्यपाल 


भारतीय संविधानानुसार कोणती घटनात्मक संस्था नाही ?

- भारतीय संविधानानुसार घटनात्मक आयोग


भारताचे ...... हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात.

- राष्ट्रपती


महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण किती जागा आहेत?

-48


 घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणिबाणी लागू करता येते? 

- 360


 भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यासंबंधित कलम कोणते ?

-51 ( अ )


कोणत्या व्यक्तिमत्वाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते ?

- डॉ. बी. आर. आंबेडकर


वस्तू व सेवा कराशी (GST) संबंधित घटना दुरुस्ती कोणती ?

-101


'जन गण मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले?

-रवींद्रनाथ टागोर


1971 च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते?

-इंदिरा गांधी


जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय ?

- सामाजिक न्याय प्रस्थापित कर


घटनेच्या 19 (1) (अ) या कलमान्वये मान्य केलेल्या नागरिकांच्या अधिका खालील कारणांमुळे खाजगी बंधने येऊ शकतात. 

- प्रांताची सुरक्षितता


भारतीय राज्यघटनेत 52 वी घटना दुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली?

-पक्षांतराला आळा घालणे

सप्टेंबर ०५, २०२३

सर्व स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त प्रश्नसंच उत्तरासह

 


महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कोण घेते ?

- राज्य निवडणूक आयोग


 देशातील ४ G वाय फाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती ? 

- इस्लामपूर

 

 जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकान्यास काय म्हणतात ?

-मुख्य कार्यकारी अधिकारी 


उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करते ?

- महाराष्ट्र लोकसेवा आयोग


महाराष्ट्र........ पासून पंचायतराज व त्या अतंर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची पध्दती स्वीकारण्यात आली ?

- १ मे १९६२


 ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा म्हणून काम करतो ?

- चिटणीस

 

 त्रिस्तरीय पंचायत राज्यांची संकल्पना कोणत्या समितीने मांडली ?

-बलवंतराय मेहताराज्यसूची


पंचायतराज हा विषय मध्ये समाविष्ट आहे?

-राज्यसुची


महानगरपालिका नसलेले ठिकाण सांगा ? 

-रत्नागिरी


 महाराष्ट्रात 'पंचायतराज' यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत ?

-५०%


खालीलपैकी कोणती आदिलशाही राजवंशाच्या महंमद आदिलशाहचे समाधीस्थळ आहे. 

-गोलघुमट


माथेरान, म्हैसमाळ आणि गगनबावडा या महाराष्ट्रातील आहेत. 

- वन्यजीवन अभयारण्य


कोणत्या ख्रिश्चन मिशनऱ्याने सगळ्यात आधी मराठी शब्दकोश देवनागरी लिपीत छापला. 

-विल्यम कॅरे


चाणक्याचे दुसरे नाव काय होते..

-कौटिल्य


भारतातील एक रूपयांच्या नोटांवर कोणाची सही आहे. - सचिव, अर्थ मंत्रालय |


भारतातील सर्वात जने निमलष्करी दल कोणते आहे. 

-आसाम रायफल्स


 नाइट व्हिजन उपकरणे मुख्यतः खालीलपैकी कोणत्या बाबतीत वापरली जातात.

 -इन्फ्रारेड (लाटा)

सप्टेंबर ०५, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते?

-विधान परिषद


 राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे? 

- 250

 

राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात?

- उपराष्ट्रपती


ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो ?

 - ग्रामसेवक


प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरविणे बंधनकारक आहेत?

 -4

 

 ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी कोणावर असते ?

-सरपंच


इंडियन इंडीपेडन्स लीगची स्थापना कोणी केली? - -रासबिहारी बोस


 लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे? 

- रत्नागिरी


महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती? 

- 12 


राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो?

- राज्यपाल


भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ? 

-सरन्यायाधीश


भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात ? .

-उपराष्ट्रपती


 भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ? 

- डॉ. बी. आर. आंबेडकर 


भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परिक्षकाची नियुक्ती - --- कडून होते? 

- राष्ट्रपती


देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था • संसद म्हणजे - - होय.

-संसद


भारतीय राज्यघटनेचे कलम 51-A कशा संबंधी आहे?

-मूलभूत कर्तव्य


 बेकायदेशीर अटक या स्थानबध्दता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते ?

- हेबियस कॉर्पस


उपराष्ट्रपती हे..... चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

- राज्यसभा


 महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ?

-२८८

सप्टेंबर ०५, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 आझाद हिंद सेनेचे अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली ?

-शहिद आणि स्वराज्य


 बंगालची फाळणी कोणी केली?

- लॉर्ड लर्झन


 होमरूल लीगची स्थापना कोठे केली?

- अड्यार

 

टोकियो ऑलिम्पिक्स 2020 मधील पदक विजेती खेळाडू मीराबाई चानू ही कोणत्या राज्यातील आहे?

-माणिपुर


सेनादलाचे मेडिकल कॉलेज महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या शहरात आहे.

-पुणे


व्याघ्र प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू झाला.

-१९७३


हर्षवर्धनचा पराभव कोणी केला.

-पुलकेशी - २


 १९२० च्या दशकात महाराष्ट्रात स्थापन झालेले रविकिरण मंडळ हा कशाचा गट होता.

-कवींचा


कोणत्या सुप्रसिध्द मराठी व्यक्तीचा जन्म मध्य प्रदेशामध्ये झाला. 

- लता मंगेश 


खानदेश हा भूभाग कोणत्या नदीच्या दरीने आच्छादलेला आहे.

-तापी


 १९२६ मध्ये साताऱ्यामधे जन्मलेले खाशाबा दादासाहेब जाधव हे काय म्हणून प्रसिध्द आहेत

- खेळाडू

 

 होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते.

-मल्हासराव 


सर्व राज्यांची उच्च न्यायालयाचे कोणाच्या अधिपत्याखाली येतात

-सर्वोच्च न्यायाल 


कोणी १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.

-केशव बळीराम देगडेवर


डॉ. एम. एस. स्वामीनाथन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत. 

-शेती


 अनुसूचित जातीसाठी किती जागा लोकसभेत आरक्षित -ठेवल्या जातात ८४

सप्टेंबर ०५, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 स्वतंत्र भारताचे संविधान कधी अंमलात आले ?

-२६ जानेवारी, १९५०


१९३८ साली हैद्राबाद स्टेट कॉंग्रेसची स्थापना कोणी केली? 

 - स्वामी रामानंद तीर्थ


 १९४५ साली डॉ. टी. बी. कुन्हा यानी गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना कोठे केली ?

 - मुंबई 


१९ डिसेंबर, १९६१ रोजी गोवा कोणाच्या वर्चस्वातून मुक्त झाला?

-पोर्तुगीज


 निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात ?

राष्ट्रपती


ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ? 

- सन 1986  


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली ? 

-अॅलन ह्युम


कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे?

-विशालगड, सामानगड, रांगणा


 पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे आहे? 

- नृसिंहवाडी


 कृष्णा नदीचा उगम कोठे आहे ?

-महाबळेश्वर


चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

- मेघालय


 चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय कोठे आहे?

-कोल्हापूर


वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो ?

 - नॉट्स 


लोकमान्य टिळकांनी सुरू केले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते?

-इंग्रजी


'विद्यापीठ कायदा' कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे?

-रॅली कमिशन


भामरागड टेकड्या कुठे स्थित आहेत?.

- गडचिरोली


सेझ (SEZ) .... च्या विकासाशी संबंधित आहे .

- उद्योगधंदे


देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे होय

-संसद


आहारात लोहखनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो?

- अॅनिमिया 


चौरीचौरा घटनेने हे आंदोलन संपुष्टात आले?

-असहकार


 भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? 

-BSF


 भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

-डॉ. बी. आर. आंबेडकर


टीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात ?

- खान अब्दुल गफारखान

सप्टेंबर ०५, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 लाहोर येथे सायमन कमिशनविरूध्द निदर्शनाचे नेतृत्व कोणी केले?

-लाला लजपत राय


गुजरातमधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

 - सरोजिनी


परदेशी कापड ट्रकसमोर आडवे पडून देशासाठी बलिदान देणारा मुंबई येथील गिरणी कामगार कोण ?

-बाबू गेनू


वायव्य सरहद्द प्रांतात कोणाच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ झाली?

- खान अब्दुल गफार खान


महाराष्ट्रात १९०४ साली अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना कोठे झाली?

-नाशिक


 बंगालमध्ये कोणती क्रांतीकारी संघटना कार्यरत होती ?

 -अनुशीलन समित 

  

बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना कोठे केली ? 

-लंडन 


हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या सेना विभागाचे प्रमुख कोण होते ? 

- चंद्रशेखर आझाद


मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात कोणता ठराव मांडला ?

-चले जाव


यावली, चिमुर, आष्टी येथे कोणाच्या प्रेरणेने जनतेने प्रचंड आंदोलन केले ?

- तुकडोजी महाराज


जपानच्या हाती सापडलेल्या ब्रिटीश लष्करातील हिंदी सैनिकांची आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली ?

- रासबिहारी बोस


आझाद हिंद सेना कोणती घोषणा देत भारताकडे निघाली ?

- चलो दिल्ली 

 

मुंबई बंदरात उभ्या असलेल्या कोणत्या युद्धनौकेवरील भारतीय नौसेनिकांनी ब्रिटीश राजवटीविरूध्द उठाव केला?

-तलवार


ब्रिटीश संसदेने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी मंजूर केला? 

- १८ जुलै १९४७ 


१७ सप्टेंबर, १९४८ रोजी कोणते, संस्थान भारतात विलीन झाले ? 

- हैद्राबाद


गोवा, दीव, दमण, दादरा आणि नगर हवेली या भागावर कोणाची सत्ता होती ?

- पोर्तुगीज

सप्टेंबर ०५, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात ?

-लॉर्ड रिपन


 'माझी जन्मठेप' पुस्तकाचे लेखक कोण ?

-वि . दा सावरकर


'भारताचा शोध' पुस्तक कोणी लिहिले?

-पं. जवाहरलाल नेहरू


पवनार (वर्धा) येथे परमधाम आश्रम कोणी स्थापन केला ? '

-विनोबा भावे


गितांजली' या प्रसिध्द काव्यसंग्रहाचे लेखक कोण ?

-रविंद्रनाथ टागोर


भारतीय शास्त्रीय संगीताच्या हिंदुस्थानी संगीत व इतर प्रमुख पद्धत कोणती?

- कर्नाटकी संगीत


मध्य प्रदेशातील कोणत्या ठिकाणची अश्मयुगातील गुहाचित्रे आहेत ?

 - भीमबेटका


महाराष्ट्रातील कोणती आदिवासी चित्रशैली प्रसिध्द आहे?

- वारली


बिहारमधील आदिवासी चित्रशैली प्रसिध्द आहे ?

-मधुबनी


राईट बंधूंनी कोणता शोध लावला ?

- विमान


कोणत्या शोधामुळे वीजनिर्मिती शक्य झाली ?

- अणुशक्ती


संगणकाचा शोध हा कोणत्या शतकातील महान शोध आहे ? 

-विसाव्या


डान्टे याने इटालियन भाषेत लिहिलेल्या कोणत्या पुस्तकात माणसांच्या भावनांचे वर्णन केले आहे?

- डिव्हाइन कॉमेडी


मोनालिसा या प्रसिध्द चित्रात तरूणीच्या चेहऱ्यावरील हास्याचे चित्रण चित्रकाराने केले आहे?

-लिओनार्डो-द- व्हिन्सी


कोपर्निकस, गॅलिलिओ, हॅले या खगोलशास्त्रज्ञामुळे कशाबद्दलची अधिक माहिती उपलब्ध झाली ?

-ग्रहमाला


धर्मगुरू आणि पोपच्या अधिकारांना कशामुळे आव्हान मिळाले?

-प्रबोधन


अमेरिगो व्हेस्पुसी याच्या सागरी मोहिमेमुळे कोणत्या खंडाचा शोध लागला?

-अमेरिका


४ जुलै १७७६ रोजी अमेरिकेत वसाहतींनी कशाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला? 

-स्वातंत्र्याचा


अन्यायाचे प्रतिक बनलेल्या कोणत्या तुरूंगावर १४ जुलै

१७८९ रोजी लोकांनी हल्ला केला?

-बॅस्टिल


अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ?

-जॉर्ज वॉशिंग्टन


प्राचीन काळापासून भारताचे व्यापारी संबंध कोणाशी होते? 

-युरोप


पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा दक्षिण आफ्रिका

खंडाला वळसा घालून इ.स. १४९८ मध्ये भारतातील कोणत्या बंदरात पोहोचला?

-कालिकत

सप्टेंबर ०५, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 खंडाला वळसा घालून इ.स.१४९८ मध्ये भारतातील कोणत्या बंदरात पोहोचला?

-कालिकत


ईस्ट इंडिया कंपनीने इ.स.१६०८ मध्ये कोणत्या मुघल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळविला ? 

-जहांगीर


 पातुगीजांनी इ. स. १५१० मध्ये कोणते ठिकाण काबीज केले ?

-गोवा


खानदेशात भिल्लांनी कोणाच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव केला? 

- कजारसिंग


भारताचा बादशहा म्हणून कोणास गादीवर बसविले ?

-बहादूर शहा


 इंग्रजांच्या आर्थिक व व्यापारी धोरणांमुळे भारतातील कोणत्या घटकांचा ओघ इंग्रजांकडे जाऊ लागला ?

-संपत्तीचा


इंग्रजांनी शेतसारा कशाच्या स्वरूपात भरण्याची सक्ती केली ? 

-पैशांच्या


राजा राममोहन रॉय हे भारतातील कोणत्या चळवळीचे आद्य प्रवर्तक होते ?

- समाजसुधारणा


वाचनालयाची चळवळ महाराष्ट्रभर कोणी सुरू केली ?  -गोपाळ हरी देशमुख


स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला वाचा कोणी फोडली? 

-ताराबाई शिंदे


सर सय्यद अहमद खान यांनी पाश्चात्य शिक्षण देण्यासाठी कोठे शिक्षणसंस्था स्थापन केली ?

- अलिगढ


इंडियन असोसिएशन या संघटनेने अखिल भारतीय परिषद कोठे भरविली ?

-कलकत्ता


राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते ? 

- मुंबई

 

 केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली?

-लोकमान्य टिळक


 राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ? 

 - व्योमेशचंद्र बॅनर्जी


बंगालच्या फाळणीविरुध्द जे आंदोलन झाले त्यास काय म्हणतात ? 

-वंगभंग


सरकारने बंगालची फाळणी किती झाली रद्द केली ? -१९११


गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अन्यायाविरूध्द कोणत्या मार्गाने लढा चालविला

-सत्याग्रह


चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने देण्यात आला?

-रौलेट कायदा


तुर्कस्तानच्या सुलतानास काय म्हणतात ?

-खालिफा

सप्टेंबर ०५, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 कोणास भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणा चाजनक म्हणतात ? 

-रूसो


कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते ?

-लॉर्ड मेयो


 चाफेकर बंधुनी कोणाची हत्या केली ?

- रैंड


कोणाला भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील 'आद्य क्रांतीकारक' म्हणतात 

-बासुदेव बळवंत फडके


बंगालमध्ये 'द मोहमेडन लिटररी सोसायटी' या संस्थेची स्थापना कोणी केली?

- अब्दुल लतिफ


महात्मा गांधी कोणत्या गोलमेज परिषदेत हजर होते ?

- दुसऱ्या


राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी असलेले गाव कोणते ?

-मोझरी


दर्पणकार असे कोणास म्हणतात ? 

- बाळशास्त्री जांभेकर


हिंदू मुस्लीम ऐक्याचे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे ?

-सरोजिनी नायडू


सातारा येथील प्रतिसरकारची स्थापना ....... दरम्यान झाली? 

- चले जाव चळवळ


क्रांतीसिंह नाना पाटील व जी. डी. बापू लाड यांची कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले ?

-तुफान सेना


डॉ बापुजी साळुंखे यांचे नाव प्रामुख्याने या क्षेत्राशी

निगडीत आहे?

-शिक्षण


दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर महात्मा गांधींनी १९१७ मध्ये हाती घेतलेला पहिल लढा

-चंपारण्य सत्याग्रह 


  बाबूजी हे टोपणनाव कोणत्या नेत्याशी जोडलेले आहे?

- सुभाषचंद्र बोस

 

 रविंद्रनाथ टागोरांनी संदर्भात त्यांना ब्रिटीश शासकांनी बहाल केलेल्या 'सर' ही पदवी त्यागली ? • -जालियनवाला बाग हत्याकांड

 

 'ठक्कर बाप्पा' यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? 

 -आदिवासी कल्याण 

  

 राष्ट्रीय सभेची स्थापना १८८५ मध्ये कोणाच्या पुढाकाराने झाली ?

- सर अॅलन ह्यूम


'केसरी' व 'मराठा' ही दोन वृत्तपत्रे कोणी सुरू केली? दांडी येथे मिठाचा सत्याग्रह कोणी केला?

-महात्मा गाध

सप्टेंबर ०५, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 महाराष्ट्रात सर्वांत प्रथम मुंबई येथे इ.स. . मध्ये सुती

कापड गिरणी सुरू झाली ? 

-१८५४


विमानाचा शोध कोणी लावला ?

-राईट बंधू


 मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिध्दीस आलेले शिरोडे हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

- सिंधुदुर्ग


साम्यवादी पक्षाची स्थापना १९२५ मध्ये कोठे झाली ?

-कानपुर


 'सत्यमेव जयते' हे राष्ट्रचिन्हावरील वाक्य ......

मधील आहे?-

-मुंद्कउपनिषद


दशमान पध्दती' व 'शुन्याची संकल्पना' या प्राचीन जगाला देणग्या होत '

-भारत


आपल्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्राचा रंग कोणता आहे?

-निळा


१९ व्या शतकात कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्रातील आणि कदाचित भारतातीलही पहिले वृत्तपत्र

-दिनबंध


कागदाचा शोध ....... या देशात लागला.

-चीन


स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय आहे?

-नरेंद्रनाथ दत्त


वायली या ब्रिटीश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या

क्रांतीकारकाचे नाव काय ?

-मदनलाल धिंग्रा


महात्मा गांधींच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे?

- राजघाट


शारदा कायदा कशाशी संबंधित आहे?

-बालविवाह


काँग्रेसचे (राष्ट्रीयसभेचे) अध्यक्ष कोण नव्हते ? भारतीय राजमुद्रेवर कोणते प्राणी आहे?

- लोकमान्य टिळक


 साम्राज्यवाद व वसाहतवादास विरोध करणे, हे परराष्ट्र

धोरणाचे वैशिष्ट्य आहे?

-अमेरिकेच्या


कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो ?

-रौलट कायदा


 विवाह, घटस्फोट, वारसा, पोटगी आदिसंबंधी तरतूद असणारे 'हिंदू कोड बिल' संसदेत मांडूनही ते मंजूर न झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा कोणी दिला होता ?

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर,


भारताची राजमुद्रा कोणत्या ठिकाणावरील अशोकस्तंभावरून घेण्यात आलेली आहे?

-सारनाथ


जगप्रसिध्द पावलेली लोकशाहीची 'स्वातंत्र्य, समता, बंधुता' ही तीन तत्वे ..... ने घोषित केली होती ?

-रुसो

सप्टेंबर ०५, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 २ ऑक्टोबर' हा महात्मा गांधीचा जन्मदिन कोणता दिवस .म्हणून साजरा केला जातो? 

- आंतराष्ट्रीय आहिंसा दिन


भारतात सर्वात जास्त शिलालेख यांचे प्राप्त झाले आहेत.

- सम्राट अशोक 

 

फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे कोणत्या संघटनेने दहशतवादी हल्ला केला?

-इसिस


महात्मा गांधींचा जन्म कोणत्या राज्यात झाला?

-गुजरात


 बंगालची फाळणी कोणत्या साली झाली ?

-१९०५


अजंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात

-जातक कथा


 चरक हा कोणाचा दरबारातील वैद्य होता?

-कनिष्ठ


महंमद बिन तुघलकाने देवगिरीचे नामकरण काय केले?

-दौलताबाद


 १८५७ च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? 

-मिरत


जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी कोण ? 

-जनरल डायर


स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या शहरामध्ये सर्वधर्मपरिषदेत भाषण केले? 

- शिकागो


स्वामी विवेकानंदानी रोजी शिकागो येथे सर्वधर्म परिषद

गाजवून जगाचे लक्ष आकृष्ट करून घेतले?

-११ सप्टेंबर १८९३


शिवाजी महाराज यांच्या घोडदळाला काय म्हणत असत ? 

-पागा


महाराष्ट्रात डिप्रेस्ट क्लासेसी स्थापना कोणी केली? -वि.रा.शिंदे


पहिले मराठी वृत्तपत्र कोणते?

- दर्पण


लखिना पॅटर्न कशाशी संबंधित आहे?

-प्रशासन सुधारणा


मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात असे? 

- फ्लोरा फाऊंटन 

 

महाराष्ट्रधर्म' हे मुखपत्र कोणी सुरू केले?

-आचार्य विनोबा भावे


'द प्रॉब्लेम ऑफ रूपी' हा ग्रंथ कोणी लिहिला?

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

 - १७ सप्टेंबर


 'दर्पणकार' असे कोणास म्हटले जाते? 

-बाळशास्त्री जांभेकर


 प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कोठे होती?

-प्रतिष्ठान (पैठण)

सप्टेंबर ०५, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी कोणता ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर (सन १९५७) प्रकाशित झाला ?

-द अनटचेबर्ल्स


काळी बीड शहराचे नाव होते असे म्हटले जाते? 

- अंबानगर

 

सिंधु संस्कृतीमधील लोक धातूचा वापर करीत नसावेत असे अनुमान काढता येते ?

-तांबे


शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केल्यावर ते जावळीस आले असता जावळीच्या डोंगरावरील एक जागा त्यांच्या मनात फार भरली आणि त्या जागेवर त्यांनी किल्ला बांधून घेतला हा

किल्ला म्हणजेच

-प्रतापगड


शिवाजी महाराज ...... या किल्ल्यावर मुक्कामास असताना आदिलशहाचा सरदार सिद्दी जौहर याने किल्ल्याला वेढा घातला त्यामुळे महाराजांना किल्ल्यातच अडकून पडावे लागले ?

-पन्हाळा


सन १९५० मध्ये देशातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यात कोठे उभा राहिला ?

-प्रवरानगर - लोणी


१८२९ साली सतीची प्रथा बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय ?

-लॉर्ड विल्यम बेंटिक


स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण ?

-लॉर्ड माऊंटबॅटन


कोणास 'सार्वजनिक काका' असे संबोधत असत ?

- ग. वा. जोशी


मिस क्लार्क होटेल या वसतीगृहाची स्थापना कोणी केली?

-शाहू महाराज


महावीर वर्धमान जैनधर्मीयांचे ...... तिर्थकर होत.

-चोविसावे


मुहम्म्द पैगंबराचे जन्मस्थान......

-मक्का


मुहम्मद पैगबरांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस म्हणून .....हे पहिले खलिफा बनले ?

-अबू बक्र


काँग्रेसने सायमन कमिशनचा निषध का केला?

-काँग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधीत्व नव्हते


......हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय ?

+वासुदेव बळवंत फडके


स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा राज्यक्रांतीचा नारा होता ?

-फ्रेंच

सप्टेंबर ०५, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 सायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार घातला.

कारण ?

- यात एकही भारतीय प्रतिनिधी


सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला ?

-बार्डोलीचा सत्याग्रह


 ....... या व्हाईसरॉयने बंगाल प्रांताची फाळणी केली ?

-लॉर्ड कर्झन


कायमधारा पद्धत कोणी सुरू केली?

-लॉर्ड कॉर्नवॉलिस


आष्टी तालुक्यात ब्रिटीशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी ६ स्वातंत्र्यसेनानी शहीद झाले ?

-१९४२


याने बिदर येथे बरीदशाहीची स्थापना केली ?

-अमीर बरीद


हे शिवाजीचे पहिले प्रधान किंवा पेशवे झाले ? 

-मोरोपंत पिंगळे


२९ मार्च १८५७ रोजी मंगल पांडे या हिंदी शिपायाने बराकपूर येथील छावणीत झाडलेल्या पहिल्या गोळीने १८५७ च्या क्रांतीची ठिणगी पडली. या गोळीचा पहिला बळी.....?

-मेजर ह्युसन


...... या गव्हर्नर जनरलच्या काळात इ.स. १७७२ मध्ये जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याच्या कामावर देखरेख

ठेवण्यासाठी कलेक्टर या पदाची निर्मिती केली ?

-वॉरन हेस्टिंग्ज


 २४ सप्टेंबर, १९३२ रोजी महात्मा गांधी व यांच्यात

'पुणे करार' घडून आला ?

-डॉ. आंबेडकर


'महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर' म्हणून कोणास ओळखले जाते?

-महात्मा फुले


 अमेरिकेने ९ ऑगस्ट, १९४५ रोजी आपला दुसरा अणुबॉम्ब जपानमधील क्युशु बेटावर वसलेल्या या शहरावर टाकला?

-नागासाकी


राजकीय चळवळीसाठी चतुःसुत्रीचा कार्यक्रम कोणी मांडला ?

-लोकमान्य टिळक


आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? 

- रासबिहारी बोस


ब्रिटीशांनी भारतात .....या युध्दाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली ? 

-प्लासी


बहुजन हिताय, बहुजन सुखाय' ही....... यांची शिकवण होय ?

- भगवान बुद्ध


दिल्लीचा सुलतान अल्तमशची मुलगी कोण ?

-रजीया बेगम


दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलविणारा राजा कोण ?

-मोहमद तुघलक


 दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होते?

-हम्पी

सप्टेंबर ०५, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात भारतात प्रथम रेल्वे सुरू केली ?

- लॉर्ड डलहौसी 


ताजमहालचे बांधकाम कोणाच्या काळात झाले

- शहाजहान


बीबी का मकबरा कोणी बांधला ?

-आझमशाह


अजिंठा लेणींचा शोध कोणी लावला ?

-जॉन स्मिथ


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या कार्यकाळात झाली ?

-लॉर्ड डफरीन


या दिवशी पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राचा जन्म झाला ?

-१६ ऑगस्ट १९४७


 भारताने ......येथे पहिली भूमिगत अणुचाचणी केली ?

-पोखरण


भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरूवात झाली?

-लॉर्ड डलहौसी


भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले ? 

-१९४२


इ. स. १९३५ मध्ये 'मोझरी' येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली आहे?

-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


बांगला देशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?

-१९७१


'पुणे करार स कारणीभूत ठरलेल्या जातीय निवाडा १९३२ मध्ये प्रसिध्द झाला. हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान यांनी जाहीर केला होता?

-रॅम्से मॅक्डोनाल्ड


चीनने भारतावर कोणत्या साली हल्ला केला? 

-१९६२


शाहिस्ते खान हा नात्याने औरंगजेबचा होता ?

- मामा


लोकमान्य टिळक लिखित 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का' हा अग्रलेख कोणत्या वृत्तपत्रातील होता ?

-केसरी


शिवाजी महाराज आग्याहून पहारेकऱ्यांना बेमालूमपणे चकवून कैदेतून निसटले, पण पहारेकऱ्यांना संशय येवू नये म्हणून शिवाजी महारांजांच्या जागी पलंगावर हा झोपून राहिला?

- दत्ताजी त्र्यंबक


मध्ये खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचा भारताच्या क्षतिजावर उदय झाला ?

-१९१९


शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला, तो दिवस ?

-६ जून १६७४


गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी कोणावरील खटल्यात त्यांचे वकीलपत्र घेतले होते ?

-वासुदेव बळवंत फडके

सप्टेंबर ०५, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 वायव्य सरहद्द प्रांत कोणी निर्माण केला ?

-लॉर्ड कर्झन


थंड गोळा होवून पडलेल्या महाराष्ट्राला ऊब देवून जिवंत करण्याचे कार्य न्या. रानडे यांनी केले, असे उद्गार कोणी काढले?

- लोकमान्य टिळक


१९१६ साली झालेल्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण ?

- बाबू अंबिका चरण मुजुमद


  भारतीय  स्वातंत्र्याचा कायदा कधी पारीत झाला? 

- १८ जुलै १९४६


 इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून कोणी केला ?

- सरदार उधमसिं


जैन धर्मीयांचे प्रथम तिर्थकर कोण आहेत ?

-ऋषभदेव 


असहकार चळवळ......... साली सुरू झाली ? 

-१९२०


प्लासीची लढाई कोणामध्ये झाली ?

-सिराज उद्दौला व इंग्रज 


 भारतास स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण

होते ?

-लॉर्ड क्लेमेट अॅटली


भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण ?

-लॉर्ड कॅनिंग


स्फुर्ती घेऊन १८९३ मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवार रूपांतर केले? 

- मुसलमानांच्या मोहरम सणावरून 


आचार्य विनोबा भावे यांच्या पंचसुत्री योजनेचा मुख्य उद्देश कोणता ?

-गावात रामराज्य प्रस्थापित करणे.


नेल्सन मंडेला १० मे १९९४ रोजी दक्षिण अफ्रिकेचे प्रथम निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष ठरले. राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी किती वर्षे तुरूंगवास सोसला ?

-२७ वर्षे


भारतातील सर्वात पहिली कापड गिरणी कोणत्या साली सुरू झाली ? 

- १८५४


 या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा व मंदीर आहे?

- सिंधुदुर्ग


भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात अग्रदूत कोणाला संबोधतात ?

-जेम्स हिकी


सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली ?

-१८७३


चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झाला ?

-१९२७  महाड


....... याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला ?

-लॉर्ड मॅकाले


 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मध्ये झाली ?

-१८८५


उत्क्रांतवादाचा सिध्दांत कोणी मांडला ?

-चार्ल्स डार्विन

सप्टेंबर ०५, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 सायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार घातला.

कारण ?

- यात एकही भारतीय प्रतिनिधी


सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला ?

-बार्डोलीचा सत्याग्रह


 ....... या व्हाईसरॉयने बंगाल प्रांताची फाळणी केली ?

-लॉर्ड कर्झन


कायमधारा पद्धत कोणी सुरू केली?

-लॉर्ड कॉर्नवॉलिस


आष्टी तालुक्यात ब्रिटीशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी ६ स्वातंत्र्यसेनानी शहीद झाले ?

-१९४२


याने बिदर येथे बरीदशाहीची स्थापना केली ?

-अमीर बरीद


हे शिवाजीचे पहिले प्रधान किंवा पेशवे झाले ? 

-मोरोपंत पिंगळे


२९ मार्च १८५७ रोजी मंगल पांडे या हिंदी शिपायाने बराकपूर येथील छावणीत झाडलेल्या पहिल्या गोळीने १८५७ च्या क्रांतीची ठिणगी पडली. या गोळीचा पहिला बळी.....?

-मेजर ह्युसन


...... या गव्हर्नर जनरलच्या काळात इ.स. १७७२ मध्ये जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याच्या कामावर देखरेख

ठेवण्यासाठी कलेक्टर या पदाची निर्मिती केली ?

-वॉरन हेस्टिंग्ज


 २४ सप्टेंबर, १९३२ रोजी महात्मा गांधी व यांच्यात

'पुणे करार' घडून आला ?

-डॉ. आंबेडकर


'महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर' म्हणून कोणास ओळखले जाते?

-महात्मा फुले


 अमेरिकेने ९ ऑगस्ट, १९४५ रोजी आपला दुसरा अणुबॉम्ब जपानमधील क्युशु बेटावर वसलेल्या या शहरावर टाकला?

-नागासाकी


राजकीय चळवळीसाठी चतुःसुत्रीचा कार्यक्रम कोणी मांडला ?

-लोकमान्य टिळक


आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? 

- रासबिहारी बोस


ब्रिटीशांनी भारतात .....या युध्दाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली ? 

-प्लासी


बहुजन हिताय, बहुजन सुखाय' ही....... यांची शिकवण होय ?

- भगवान बुद्ध


दिल्लीचा सुलतान अल्तमशची मुलगी कोण ?

-रजीया बेगम


दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलविणारा राजा कोण ?

-मोहमद तुघलक


 दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होते?

-हम्पी

सप्टेंबर ०५, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९२३ मध्ये लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली ?

- दि प्रॉब्लेम ऑफ रूपी


राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतीगृह सुरू केले?

-मिस क्लार्क वसतीगृह


राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनात घडून आलेल्या कोणत्या घटनेमुळे महाराष्ट्रात ब्राम्हणेतर चळवळीला चालना मिळाली ? 

- वेदोक्त प्रकरण 


बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता ?

 - नीळ


वंदे मातरम् या वृत्तपत्राच्या माध्यमातून यांनी तरूणांची

मने क्रांती कार्याकडे वळवली ?

-अरविंद घोष


|सन १९०४ प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय कोणास आहे?

-लॉर्ड कर्झन


 सम्राट अकबर याचा समकालीन माळव्याचा बाजबहादूर हा उत्तम होता ?

- संगीतकार


उर्दू भाषेचा निर्माता कोण ?

-अमीर खुसरो


 १९३६ साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते ?

-फैजपूर अधिवेशन


 पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?

-१७६१


स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ? 

- चक्रवर्ती राजगोपालचारी 


 महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ? 

- १ मे १९६०


मंडालेच्या तुरूंगात असतांना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला?

-गीता रहस्य


 'गांधी व्हर्सेस लेनिन' या पुस्तकाचे लेखक कोण?

-श्रीपाद अमृत डांगे


'कोकणचे गांधी' म्हणून कोणास ओळखले जाते?

-आप्पासाहेब पटवर्धन


नकुल व सहदेव हे कुणाचे पुत्र होते ?

माद्री


पंचशील तत्वे १९५४ साली..... यांनी आधिकृतपणे मांडली ?

पं जवाहरलाल नेहरू

सप्टेंबर ०५, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 हिंदुस्थान 


शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरात होते ?

-टका


शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते आहे ?

-जुन्नर


भारताचा प्रथम व्हाईसराय कोण होता ?

- लॉर्ड कॅनिगं


कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही ?

-ग्राय


पंचशील करार कोणत्या देशात झाला ?

-भारत- चीन


वंदे मातरम् हे गीत कोणी लिहिले?

-बंकिमचंद्र चंटर्जी


बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते ?

-पंडित मदनमोहन मालवीय


आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

-स्वामी दयानंद सरस्वती


चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली

-१९४२


कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज

अफजलखानाचा वध केला

- प्रतापगड


जालीयनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या

घडली ?

-१९१९


युसुफभाई व मंदार या टोळ्यांशी झालेल्या युध्दात अकबराच्या नवरत्नापैकी हा मारला गेला ?

 - बिरबल


कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे?

-सिंधुदुर्ग


 गेट वे ऑफ इंडिया, मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले ?

-१९११


रामकुष्णा मिशन वा संस्थेची स्थापना ...... यानी केली ?

-स्वामी विवेकांनंद


रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जिर्णोद्धार करून व शिवरायांवर  पोवाडा लिहून त्यांचे विषयाची आदरभाव यांनी प्रकट केली ?

-महात्मा फुले

सप्टेंबर ०५, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 गीताई ही भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका.... यांनी लिहिली? 

-विनोबा भावे


लोकमान्य : टिळक : : ? : जयप्रकाश नारायण

-लोकमान्य


भारताचे लोहपुरूष म्हणून कोणास ओळखले जाते? -सरदार वल्लभभाई पटेल


हिंदू व मुसलमानांना सुंदर वधुचे (भारत) दोन डोळे अशी उपमा कोणी दिली ?

-सय्यद अहमद खाँ


दि इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिध्द ग्रंथाचे लेखक कोण ?

-आर सी दत्त


स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो?

-मॅडम मादाम कामा


पार्श्वनाथांनी कोणते तत्त्व सांगितले नाही?

-उपवास


भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे?

-लॉर्ड मॅकाले


शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक कधी झाला?

- इ. स. १६७४


 देवगिरीचे नवीन नाव ......हे आहे ?

-दौलताबाद


पिट्स इंडिया अॅक्ट, कोणत्या साली मंजूर झाला?

-१७८४


मोहमेडन ॲग्लो ओरियंटल कॉलेजची स्थापना कोणी केली?

-सर सैय्यद अहमद खान


चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती ?

-नेताजी सुभाषचंद्र बोस


याला इतिहासाचा जनक म्हटले जाते?

-हिरोडोटस


 भव्य स्नानगृहाचे अवशेष येथे सापडले?

-मोहेनजोदडो


हडप्पा संस्कृती ही संस्कृती होय ?

-नागर


महावीरांनी जैन धर्मासाठी हे पाचवे व्रतही सांगितलेले आहे?

-ब्रम्हचर्य


सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरू केली?

-ब्लबन


येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे

अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी भूषविले होते ?

-बेळगाव


भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी Antarctica वर केव्हा पोहचली?

-९ जानेवारी १९८२


पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला ?

- १७८४


फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गागाता मानला जातो?

-रूसो


दुसरी गोलमेज परिषद साली भरली ?

- १९३१

सप्टेंबर ०५, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले?

-बंकिमचंद्र चॅटर्जी


आदिवासींचे नेते .....यांनी हैद्राबादच्या निजामाविरोधातलढा उभारला होता ?

-कोमराम भीम


वीर बाबूराव शेडमाके च्या लढ्यात सहभागी होते ?

- १८५७


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्र सुरू केले ?

- समता


 पुणे करार कोणात घडून आला? - डॉ. आंबेडकर

-महात्मा गांधी


'द प्रोब्लेम ऑफ रूपी' हा ग्रंथ कोणी लिहिला?

-डॉ. आंबेडकर


असहकार आंदोलन १९२० साली कोठल्या अधिवेशनापासून सुरू झाले? 

- नागपूर


 डॉ. बी आर आंबेडकर यांनी कुठल्या वर्षी नागपूरमध्ये बौध्द धर्माची दिक्षा घेतली ?

- १९५६


'कोसबाडच्या टेकडीवरून' हा ग्रंथ कोणी लिहिला? 

 -अनुताई वाघ

 

 १९३६ मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

-पंडीत नेहरू


महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केले ?

- १९१७


१९२८ साली रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली

समाजाने ब्रिटीशांविरोधी उठाव केला?

-कोळी


१९२० साली हैद्राबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?

-लक्ष्मणराव फाटक


 नोव्हेंबर १९३० मध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेज -परिषदेचे


उद्घाटन कोणाच्या हस्ते संपन्न झाले ? .

-राजे पंचम जॉर्ज


 या विचारवंताने द प्रिन्स या ग्रंथातून राजनितीचे

वास्तववादी विवेचन केले आहे ?

-मॅकियाव्हेली


१८५७ च्या उठावापूर्वी महाराष्ट्रातील विदर्भ, खानदेश या प्रांतात त्र्यंबक डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली . या आदिवासी . जमातीने ब्रिटीशांविरूध्द बंड उभारले ?

-भिल्ल


व्यक्तीगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले ?

- वि. रा. शिंदे

सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

सप्टेंबर ०४, २०२३

पोलीस भरती / आरोग्य सेवक / म्हाडा / MIDC / CDPO / तलाठी भरती / रेल्वे / PSI/STI/ASO सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 


■मिहान (MIHAN) कोठे आहे ?

- नागपूर

--------------------------------

■ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगावकोणते आहे ?

-यावली

---------------------------

■कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे ?

-रामटेक

---------------------------

■वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते ?

-संत तुकाराम

---------------------------

■कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

-रायगड

---------------------------

■महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता ?

 - गडचिरोली

---------------------------

■अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते ?

-राजेवाडी

---------------------------

■जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ..... या नदीने खनन केलेल्या दरीभागात वसली आहे.

-वाघूर

---------------------------

■फोंडा येथील मध प्रसिध्द आहे. फोंडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ? 

-वैभववाडी

---------------------------

■पुणे जिल्ह्यातील-- तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे.

- इंदापूर

---------------------------

■ दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील तालुक्यामध्ये घडली होती?

-आंबेगाव

---------------------------

■कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे?

-पितळखोरा

---------------------------

■कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात ?

-इचलकरंजी

---------------------------

■ सातपाटील कुलवृत्तांत या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत?

- रंगनाथ पठारे

---------------------------

■कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र यांचे आहे ?

-आचार्य अत्रे

---------------------------

■तुळापूर येथे --- नद्यांचा संगम आहे.

- भीमा व इंद्रायणी

---------------------------

■कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते ?

-रायगड

---------------------------

 ■चिकूसाठी प्रसिध्द असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते ?

- घोलवड

---------------------------

■अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नविन वाशिम जिल्हा कधी तयार झाला ?

-१ जुलै १९९७

---------------------------

■राष्ट्रीय एकता दिन कोणता  ?

-३१ ऑक्टोबर

---------------------------

■ महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ?

-कोयना (सातारा)

---------------------------

■गडचिरोली जिल्ह्यातील मार्कडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे? 

- वैनगंगा

---------------------------

■महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? 

- अहमदनगर

---------------------------

■ महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता?

-हरियाल

---------------------------