खंडाला वळसा घालून इ.स.१४९८ मध्ये भारतातील कोणत्या बंदरात पोहोचला?
-कालिकत
ईस्ट इंडिया कंपनीने इ.स.१६०८ मध्ये कोणत्या मुघल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळविला ?
-जहांगीर
पातुगीजांनी इ. स. १५१० मध्ये कोणते ठिकाण काबीज केले ?
-गोवा
खानदेशात भिल्लांनी कोणाच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव केला?
- कजारसिंग
भारताचा बादशहा म्हणून कोणास गादीवर बसविले ?
-बहादूर शहा
इंग्रजांच्या आर्थिक व व्यापारी धोरणांमुळे भारतातील कोणत्या घटकांचा ओघ इंग्रजांकडे जाऊ लागला ?
-संपत्तीचा
इंग्रजांनी शेतसारा कशाच्या स्वरूपात भरण्याची सक्ती केली ?
-पैशांच्या
राजा राममोहन रॉय हे भारतातील कोणत्या चळवळीचे आद्य प्रवर्तक होते ?
- समाजसुधारणा
वाचनालयाची चळवळ महाराष्ट्रभर कोणी सुरू केली ? -गोपाळ हरी देशमुख
स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला वाचा कोणी फोडली?
-ताराबाई शिंदे
सर सय्यद अहमद खान यांनी पाश्चात्य शिक्षण देण्यासाठी कोठे शिक्षणसंस्था स्थापन केली ?
- अलिगढ
इंडियन असोसिएशन या संघटनेने अखिल भारतीय परिषद कोठे भरविली ?
-कलकत्ता
राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते ?
- मुंबई
केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली?
-लोकमान्य टिळक
राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
- व्योमेशचंद्र बॅनर्जी
बंगालच्या फाळणीविरुध्द जे आंदोलन झाले त्यास काय म्हणतात ?
-वंगभंग
सरकारने बंगालची फाळणी किती झाली रद्द केली ? -१९११
गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अन्यायाविरूध्द कोणत्या मार्गाने लढा चालविला
-सत्याग्रह
चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने देण्यात आला?
-रौलेट कायदा
तुर्कस्तानच्या सुलतानास काय म्हणतात ?
-खालिफा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा