epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले?

-बंकिमचंद्र चॅटर्जी


आदिवासींचे नेते .....यांनी हैद्राबादच्या निजामाविरोधातलढा उभारला होता ?

-कोमराम भीम


वीर बाबूराव शेडमाके च्या लढ्यात सहभागी होते ?

- १८५७


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्र सुरू केले ?

- समता


 पुणे करार कोणात घडून आला? - डॉ. आंबेडकर

-महात्मा गांधी


'द प्रोब्लेम ऑफ रूपी' हा ग्रंथ कोणी लिहिला?

-डॉ. आंबेडकर


असहकार आंदोलन १९२० साली कोठल्या अधिवेशनापासून सुरू झाले? 

- नागपूर


 डॉ. बी आर आंबेडकर यांनी कुठल्या वर्षी नागपूरमध्ये बौध्द धर्माची दिक्षा घेतली ?

- १९५६


'कोसबाडच्या टेकडीवरून' हा ग्रंथ कोणी लिहिला? 

 -अनुताई वाघ

 

 १९३६ मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

-पंडीत नेहरू


महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केले ?

- १९१७


१९२८ साली रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली

समाजाने ब्रिटीशांविरोधी उठाव केला?

-कोळी


१९२० साली हैद्राबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?

-लक्ष्मणराव फाटक


 नोव्हेंबर १९३० मध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेज -परिषदेचे


उद्घाटन कोणाच्या हस्ते संपन्न झाले ? .

-राजे पंचम जॉर्ज


 या विचारवंताने द प्रिन्स या ग्रंथातून राजनितीचे

वास्तववादी विवेचन केले आहे ?

-मॅकियाव्हेली


१८५७ च्या उठावापूर्वी महाराष्ट्रातील विदर्भ, खानदेश या प्रांतात त्र्यंबक डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली . या आदिवासी . जमातीने ब्रिटीशांविरूध्द बंड उभारले ?

-भिल्ल


व्यक्तीगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले ?

- वि. रा. शिंदे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा