epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

 सायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार घातला.

कारण ?

- यात एकही भारतीय प्रतिनिधी


सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला ?

-बार्डोलीचा सत्याग्रह


 ....... या व्हाईसरॉयने बंगाल प्रांताची फाळणी केली ?

-लॉर्ड कर्झन


कायमधारा पद्धत कोणी सुरू केली?

-लॉर्ड कॉर्नवॉलिस


आष्टी तालुक्यात ब्रिटीशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी ६ स्वातंत्र्यसेनानी शहीद झाले ?

-१९४२


याने बिदर येथे बरीदशाहीची स्थापना केली ?

-अमीर बरीद


हे शिवाजीचे पहिले प्रधान किंवा पेशवे झाले ? 

-मोरोपंत पिंगळे


२९ मार्च १८५७ रोजी मंगल पांडे या हिंदी शिपायाने बराकपूर येथील छावणीत झाडलेल्या पहिल्या गोळीने १८५७ च्या क्रांतीची ठिणगी पडली. या गोळीचा पहिला बळी.....?

-मेजर ह्युसन


...... या गव्हर्नर जनरलच्या काळात इ.स. १७७२ मध्ये जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याच्या कामावर देखरेख

ठेवण्यासाठी कलेक्टर या पदाची निर्मिती केली ?

-वॉरन हेस्टिंग्ज


 २४ सप्टेंबर, १९३२ रोजी महात्मा गांधी व यांच्यात

'पुणे करार' घडून आला ?

-डॉ. आंबेडकर


'महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर' म्हणून कोणास ओळखले जाते?

-महात्मा फुले


 अमेरिकेने ९ ऑगस्ट, १९४५ रोजी आपला दुसरा अणुबॉम्ब जपानमधील क्युशु बेटावर वसलेल्या या शहरावर टाकला?

-नागासाकी


राजकीय चळवळीसाठी चतुःसुत्रीचा कार्यक्रम कोणी मांडला ?

-लोकमान्य टिळक


आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? 

- रासबिहारी बोस


ब्रिटीशांनी भारतात .....या युध्दाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली ? 

-प्लासी


बहुजन हिताय, बहुजन सुखाय' ही....... यांची शिकवण होय ?

- भगवान बुद्ध


दिल्लीचा सुलतान अल्तमशची मुलगी कोण ?

-रजीया बेगम


दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलविणारा राजा कोण ?

-मोहमद तुघलक


 दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होते?

-हम्पी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा