epranali

This is educational blog.

Res

Breaking news

बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३

2

 ये मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे?

 - प्रदीप


 'भारत छोडो आंदोलन' कोणत्या वर्षी सुरू झाले ?

-१९४२


सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? 

महात्मा फुले

-

केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले ?

- बाळ गंगाधर टिळ


पत्रकारितेत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना दिला जाणारा 'दर्पण' पुरस्कार कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जातो ?

- बाळशास्त्री जांभेकर


'जीना हाऊस' या नावाची ओळखल जाणारी वास्तू कोठे आहे? 

+मुंबई


देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला ?

-प्रवरानगर


महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था.

- सत्यशोधक समाज 

 

गांधीजींनी 'चले जाव' चा लढा कोणत्या वर्षी सुरू केला?

-१९४२


.....हे विवेकानंदांचे गुरू होते ?

- रामकृष्ण परमहंस


कोणता पोर्तुगीज प्रवासी १४९८ मध्ये भारतात जलमार्गे आला

-वास्को -द -गामा


भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली?

-बाबर


महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?

-गांधारी


 मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते?

- कान्होजी आंग्रे

 

 नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे?

-सिक्कीम


इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे ....?

-बिपीनचंद्र पाल


बोद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुध्द यांचा जन्म इ पूर्ण ५६३ मध्ये ... येथे झाला ?

-लुंबिनी


आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली?

-बाबा आमटे


या संताने आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्तव जनतेला समजविले ?

-संत गाडगेबाबा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा