epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

बाबू राजेंद्रप्रसाद

           बाबू राजेंद्रप्रसाद 

             - सात्त्विक प्रवृत्तीचा पहिला राष्ट्रपती :- (जन्म ३ डिसेंबर १८८४ मृत्यू २८ फेब्रुवारी १९६३), हे १९३४ मध्ये बिहारमध्ये एक भीषण भूकंप झाला. हजारो माणसे जमीन दुभंगली. विहिरी आटल्या नद्या वाळूने भरल्या आणि डॉ. राजेंद्रप्रसाद लोकजीवन सावरण्यासाठी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह पुढे झाले तसे ते मुखी पडली. दावणीची गुरे जागीच मेली इमारती कोसळल्या. परे भुईसपाट झाली च्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनाला उपस्थित होते. १९११ मध्ये काँग्रेसचे सभासद झाले लोकसेवेचा वारसा त्यांना वडिलांपासून मिळाला होता. १९०६ | राजेंद्रबाबूंचा जन्म ३ डिसेंबर १८८४ रोजी बिहारमधल्या सारन जिल्ह्यातील जीरादेई गावी झाला. त्यांचे आजोबा हदवाचे दिवाण होते. वडील महादेव सहाय वैद्यकी करणारे लोकसेवक होते. बाबुर्जीचे प्राथमिक शिक्षण पारंपरिक पद्धतीने एका मौलवीकडे झाले. उर्दू-फारशी भाषेचे तज्ज्ञ झाले. १९०३ सालच्या कलकत्ता विद्यापीठाच्या मॅट्रिकच्या परीक्षेत २० हजार विद्यार्थ्यात ते पहिले आले. उच्च शिक्षण प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये झाले. १९०६ मध्ये बी. ए. १९०८ मध्ये एम. ए., १९०९ मध्ये एल. एल. बी. व १९१५ मध्ये एल. एल. एम झाले राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, रसायनशास्त्र, गणित या विषयांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. प्रफुल्लचंद्र रे व डॉ. जगदीशचंद्र बोस हे त्यांच्या संपर्कात आले. हे दोघेही त्यांचे प्राध्यापक होते काही काळ राजेंद्रबाबूंनी मुजफ्फरपूर शहरातील भूमिहार महाविद्यालयात प्राध्यापकाचे कार्य केले. त्यानंतर त्यांनी १९११ साली कलकत्ता हायकोर्टात वकिली सुरू केली. कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू आशुतोश मुखर्जी यांनी त्यांना विधी महाविद्यालयातील कायद्याचे अध्यापक नेमले, त्यांची वकिलीही उत्तम चालली होती. १९९७ साली त्यांनी म. गांधींना चंपारण्याच्या लढ्यात सोबत केली. नीळ उत्पादक शेतकऱ्यांवर इंग्रज सरकारने जाचक निर्बंध लादले. शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी आली. गांधी बॅरिस्टर होते. त्यांनी लोकन्यायालय संघटना उभारली बाबूजी त्यात सामील झाले ते कायदेपंडित होते, भाषाप्रभू होते, लोकसंग्राहक होते. १९१९ साली रौलेट अॅक्टलाविरोध करणारे आंदोलन उभे राहिले. बाबूजी त्यात सहभागी झाले. १९२० साली असहकाराच्या आंदोलनात ते सामील | झाले. १९३० साली कायदेभंगाच्या चळवळीत ते पुढे झाले. १९३४ मध्ये बिहारच्या भूंकपात विधायक कार्यात त्यांनी सहभाग घेतला. ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. ते हिंदी भाषेचे कट्टर पुरस्कर्ते होते. पाटण्याच्या हिंदी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारले १९४२ साली स्वातंत्र्य आंदोलनाच्या चले जाव मोहिमेत इंग्रजांनी त्यांना अटक केले. २ सप्टेंबर १९४६ साली ते हंगामी मंत्रिमंडळात सामील झाले. २६ जानेवारी १९४९ साली घटना मंजूर होऊन ते घटनेनुसार पहिले राष्ट्रपती झाले. १९६२ साली त्यांनी स्वेच्छेने राष्ट्रपतिपद सोडले. ११ मे १९६२ ला त्यांनी राष्ट्रपतिपदाची सूत्रे डॉ. राधाकृष्णन् यांच्या हाती दिली. २८ फेब्रुवारी १९६३ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 'राजेंद्र युग मावळले !" असे उद्गार पंतप्रधान जवाहरलालजींनी सद्गदित होऊन काढले. देशाने एक युगान्त पाहिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा